सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी तालुक्यात शहरासह सर्वत्र सह्याद्री पट्ट्यात आंबोली, कलंबिस्त भागात काल रात्रीपासून विजेच्या लख लखटासह पावसाने हजेरी लावली. यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. अवकाळी पावसामुळे काजू, आंबा पिकावर तसेच रब्बी पिकावर मोठा परिणाम झाला आहे.