Home राजकारण राजू शेट्टींना बारसुत जाण्यासाठी घातलेल्या बंदीवरून संदीप जगताप संतप्त!

राजू शेट्टींना बारसुत जाण्यासाठी घातलेल्या बंदीवरून संदीप जगताप संतप्त!

71

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: राजू शेट्टींना बारसुत जाण्यासाठी घातलेल्या बंदीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी संतप्त व्यक्त केली आहे. रक्ताचे पाट वाहिले तरी कोकणच्या माणसासाठी राजू शेट्टी साहेब मागे हटणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी सरकारला दिला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप